Posts

Showing posts from August, 2011

mi raj boltoy

जनाची नाही तरी मनाची लाज वाटावी या लोकांना ..सगळ्या बाजूनी सामान्य जनतेची दिशा भूल करणे किती योग्य आहे ? श्री अण्णा हजारे यांच्या बाजूला सारा समाज उभा असताना ...कायदा दाखवत डोळे झाक करतात .. आज तरुण वर्ग एका प्रामाणिक विचाराने प्रेरित होऊन ..समाजात चांगल्या संकल्पनेत पुढे येऊ पाहतो  आहे आज सर्व खिसे भरू समाज सुधारक ...गल्ला भरू..नेते ...विकासाचा भकास करणारे आमदार ...आपली घराणेशाही टिकाऊ  पाहणारे खासदार ..यांनी समाजाचा विचार करायला हवा ...आज थोडी माणुसकी शिल्लक आहे तरुण वर्ग विचारशील कृतीशील आहे...फक्त या व्यवस्थेला ..भरकटलेला समाजाला चांगले नेतृत्व हवे आहे ही सामाजिक जाणिवा टिकल्या पाहिजे ..

mi raj boltoy

एक देशाचा नागरीक या भावनेने मी जगतोय ...सरकार ने आपले सगळे करावे या विश्वासावर आपण नेता निवडतो....आज लोकतंत्र चलावे या साठी...काही नियम ..शिस्त पालन जरुरीचे असते ..आणि लोकराज्यत.. आपले मत देणे जरुरीचे आहे ..पण या प्रक्रियेत आपला पक्ष ...नेता ...खासदार ..आमदार ..नगरसेवक ...आणि  आपल्या मर्जीत लोकतंत्र टिकवण्याची स्पर्धा सुरु होते ...प्रत्येक जण आपल्या भाग ...विभाग या पुरता मर्यादित  कामकाज करतो ...सरकार टिकवण्यासाठी ...मतलबी पक्ष..एकत्र येऊन सरकार चालवतात ..आणि विकासाच्या  नावाखाली देश ..लुटताना दिसतात... आज भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती गंभीर आहे..निवडून आलेले सरकार टिकून न देणे...अथवा स्थिर सरकार मतलबी लोक मुळे..भ्रष्ट होणे सुरु आहे...सामान्यांना जगू न देणे.. विकास योजना या नवा खाली पैसे लुटणे ...गरिबांना ...मताच्या अधिकार साठी बकाल करणे... श्रीमंत अधिक  मतलबी...करणे..आणि..सामान्य ..मध्यम वर्ग.. कर भरत..जगणे सुरु आहे...जेथे रोजचे जगणे मुश्कील होते काम करणाऱ्याचा..महिनोंमहिने पगार होत नाही... मेहेनतीला..दाम मिळत नाही तरीही आम्ही स्वातंत्र्यात  जगायचे ...का ..?

Lovebirds: .

Lovebirds: . : "To Place Comment For this Play Click COMMENTS Link at the end . No Anonymous Comments Please give your NAME and e mail id . This is n..." aaj apale lovebirds he natak dombivali made pahile....aaplya sarvanche ...abhinadan....natak khup sundar ahe...likhan..sadarikaran...abhinay....seting...rachana...sagalyanchi mehenat disate... ha vishay madatana...ji ..gunta gunt...aani prekhakana satat vichar karayala lavate...ek kathin likhan ahe....aani je sagalya patrani samartha pane abhinay kela ahe.. pan ek gostha mala sangavishi vatte...apala prekshak...nako tikade hasato....prsngache gambhirya lakshat nagheta...to preksha hasat sotato... yala kay manayache...kahi kalat nahi... sagalyancha abhinaya barobar...majha mitra[college cha]pradip mulya...che abhinadan....apalya pratyek prayogala majhya shubhechha...... aapala Raj Shinge.. rajshinge@hotmail.com www.rajshinge.com rajshingeblogger.com

rajshingeblogger: I am Raj....

rajshingeblogger: I am Raj.... : "Hi Dear... This year from the next month..I shall start teach art... at Bansthali University... Bansthali University...is near by Jaipur c..."

I am Raj....

Hi Dear... This year from the next month..I shall start teach art... at Bansthali University...  Bansthali University...is near by Jaipur city...my aim is to understand  youth...life..how they..think about the art...and communicate the society.. for better communication....after the school education....youth normally think go to learn..from  college ...at the same time they build...life...for good...and this beautiful time they communicate..each other for future...this is the best part of life...to understand and learn things...        
चित्रकला ...रंगकला,,,, कलाप्रदर्शन या वर मला बोलायला आवडेल...आजच्या कला जगतात जे बाजारू  विकावु .. सुमार कलाकृति चे होणारे प्रदर्शन ..चित्रकाराची जगण्याची मते चित्रे करण्या मागील भावना ...नविन सुशिक्षित  चित्रकार ...मानसून कला प्रदर्शने यातिल चित्रे पाहता ...चित्रकार चित्रे केवल प्रदर्शन साठी विकाऊ माल तयार करतो असे वाटते ..आजचे कला शिक्षण नक्की काय आहे ...काय शिकायचे.. कशासाठी शिकायचे...हे समजत नहीं  आज मूर्त आणि अमूर्त या विचारातून जाताना चित्रकार नक्की काय करतो...की त्याला जमेल ते काढत जातो .. आज बाजारात कुठल्या चित्र प्रकारची मागणी आहे..तो माल तयार करतो की काय असे वाटते...

mi raj boltoy

आजच्या कलाप्रवाहाचे काही खरे नाही...आजचा चित्रकार खरच..घडतो का ? हा प्रश्न आहे या वर्षी मानसून कला प्रदर्शनाचा दर्जा पाहता ...हे कलाविद्यार्थी कलाकार झाले का..? कि .. विकाऊ माल तयार करणारे कामगार तयार झाले आहेत. कारण...आपली चित्रे मांडून ... वाट पाहणारे वाटले ..काही कला दलानत तर केवल आपली चित्रे जमा करून जगणारे कलाकार भासले ...जहाँगीर च्या मानसून कलाकाराला जास्त भाव ..बाकीच्या कलादालानत कलारासिकाची कमतरता ...दर वर्षी हा असा कला बाजार भरतो ..काही कलादालानाचा अपवाद  सोडला ..तर