rajshingeblogger: I am Raj....: "Hi Dear... This year from the next month..I shall start teach art... at Bansthali University... Bansthali University...is near by Jaipur c..."
Hi Dear... This year from the next month..I shall start teach art... at Bansthali University... Bansthali University...is near by Jaipur city...my aim is to understand youth...life..how they..think about the art...and communicate the society.. for better communication....after the school education....youth normally think go to learn..from college ...at the same time they build...life...for good...and this beautiful time they communicate..each other for future...this is the best part of life...to understand and learn things...
कलेची कलाकारी...आणि कला विकास .. चित्र,चित्राची दृष्य-भाषा अवगत करून कलावंत,कलाकार घोषित करून वावरणारे असंख्य आहेत.मुळात चित्र,शिल्प का करायचं?कशासाठी आकारायच ? हा एक प्रश्न मनात असतोच. बालचित्रकला याची सुरुवात मनस्मृतीतून अवगत होत असते.बालमनाच्या अंतर्गत दृष्य लहरींचे पृष्ठभागावर सादरीकरण असते. मनातील आंतरपटलावर उमटणाऱ्या असंख्य रेघोट्यांतून त्याचे आकाराणे असते.रोज पाहिलेले रंग तो त्या आकारात शोधत रंगव्याप्ती घडवत असतो.हे घराच्या भिंतीवर बालपणी चितारायच कोण शिकवतय ? कोणीही नाही ! ते त्या बालमनाचे स्पंदन असते.असंख्य आकाराच्या नियोजनात त्याचे मनन चिंतन असते. शालेय जीवनात काळ/वेळ/विषय/तासिका/शिस्तबद्ध /वर्ग/गट यांच्या सर्व आखणीत अभ्यास,पठण,अनुकरण करत आपल्या अंतर्गत कलागुणांचा विशिष्ट तासिकेत विकास असतो.अभ्यासाबरोबर चिंतन मनन करताना कला आणि कौशल्य या परिभाषेत आत्मसमान ,विकास,मानसिक सौंदर्यातून उदात्त भावनेचा विकास साधला जातो. कला महाविद्यालय या सर्जन वाटचालीत आपल्या रुचित आपण आपला विकास आणि कला ध्यास साधत अर्थार्जन/महत्वाकांक्षा/मानसिक विकास/...
एक देशाचा नागरीक या भावनेने मी जगतोय ...सरकार ने आपले सगळे करावे या विश्वासावर आपण नेता निवडतो....आज लोकतंत्र चलावे या साठी...काही नियम ..शिस्त पालन जरुरीचे असते ..आणि लोकराज्यत.. आपले मत देणे जरुरीचे आहे ..पण या प्रक्रियेत आपला पक्ष ...नेता ...खासदार ..आमदार ..नगरसेवक ...आणि आपल्या मर्जीत लोकतंत्र टिकवण्याची स्पर्धा सुरु होते ...प्रत्येक जण आपल्या भाग ...विभाग या पुरता मर्यादित कामकाज करतो ...सरकार टिकवण्यासाठी ...मतलबी पक्ष..एकत्र येऊन सरकार चालवतात ..आणि विकासाच्या नावाखाली देश ..लुटताना दिसतात... आज भारतात प्रत्येक राज्याची परिस्थिती गंभीर आहे..निवडून आलेले सरकार टिकून न देणे...अथवा स्थिर सरकार मतलबी लोक मुळे..भ्रष्ट होणे सुरु आहे...सामान्यांना जगू न देणे.. विकास योजना या नवा खाली पैसे लुटणे ...गरिबांना ...मताच्या अधिकार साठी बकाल करणे... श्रीमंत अधिक मतलबी...करणे..आणि..सामान्य ..मध्यम वर्ग.. कर भरत..जगणे सुरु आहे...जेथे रोजचे जगणे मुश्कील होते काम करणाऱ्याचा..महिनोंमहिने पगार होत नाही... मेहेनतीला..दाम मिळत नाही तरीही आम्ही स्वातंत्र्यात जगायचे ...का ....
Comments
Post a Comment